पिकाची राखण : डिसेंबर महिन्यातील बोचऱ्या थंडीमुळे रबीतील भाजीपाला व कडधान्य पीक त्वरित बहरतात. बहरलेली पिके पाहून रानटी डुकरांसह अन्य प्राणी रात्रीच्या सुमारास पिकाची नासधूस करतात. या पिकांचे संरक्षण व्हावे, याकरिता शेतकरी बुजगावणे लावून पिकाचे संरक्षण करतात.
पिकाची राखण :
By admin | Updated: December 14, 2015 01:34 IST