शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अहेरी जिल्हा निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:28 IST

अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून अधिकचे तालुके निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने ...

अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून अधिकचे तालुके निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन अहेरीचे अपर जिल्हाधिकारी यांचेमार्फत पाठविण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्याचा विस्तार अतिशय माेठा आहे. अहेरी, सिराेंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांमध्ये नागरिकांना जिल्हास्थळी जाणे कठीण हाेते. त्यामुळे शासकीय याेजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण हाेत आहे. शासनाच्या अनेक याेजना दुर्गम भागात अजूनपर्यंत पाेहाेचल्या नाहीत. त्यामुळे अहेरी उपविभागातील जनता अजूनही विकासापासून वंचित आहे. विकासाला गती देण्यासाठी अहेरी जिल्ह्याची निर्मिती हाेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. मात्र शासनाने अजूनही लक्ष दिले नाही. अहेरी भागाची गरज लक्षात घेऊनच अहेरीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पाेलीस उपमुख्यालय, उपजिल्हा रुग्णालय व प्रशासकीय यंत्रणेची अनेक कार्यालये आहेत. अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून कमलापूर, जिमलगट्टा, आसरअल्ली, पेरमिली, आष्टी, जारावंडी हे तालुके निर्माण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, कायर्कारी अध्यक्ष विलास रापर्तीवार, प्रा.नागसेन मेश्राम, रवी भांदककार, प्रशांत जाेशी, छत्रपती गाेवर्धन, सतीश आत्राम, रमेश आईंचवार, अतुल भिंगारू आदी उपस्थित हाेते.