शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

अहेरी जिल्हा निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:28 IST

अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून अधिकचे तालुके निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने ...

अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून अधिकचे तालुके निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन अहेरीचे अपर जिल्हाधिकारी यांचेमार्फत पाठविण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्याचा विस्तार अतिशय माेठा आहे. अहेरी, सिराेंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांमध्ये नागरिकांना जिल्हास्थळी जाणे कठीण हाेते. त्यामुळे शासकीय याेजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण हाेत आहे. शासनाच्या अनेक याेजना दुर्गम भागात अजूनपर्यंत पाेहाेचल्या नाहीत. त्यामुळे अहेरी उपविभागातील जनता अजूनही विकासापासून वंचित आहे. विकासाला गती देण्यासाठी अहेरी जिल्ह्याची निर्मिती हाेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. मात्र शासनाने अजूनही लक्ष दिले नाही. अहेरी भागाची गरज लक्षात घेऊनच अहेरीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पाेलीस उपमुख्यालय, उपजिल्हा रुग्णालय व प्रशासकीय यंत्रणेची अनेक कार्यालये आहेत. अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून कमलापूर, जिमलगट्टा, आसरअल्ली, पेरमिली, आष्टी, जारावंडी हे तालुके निर्माण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, कायर्कारी अध्यक्ष विलास रापर्तीवार, प्रा.नागसेन मेश्राम, रवी भांदककार, प्रशांत जाेशी, छत्रपती गाेवर्धन, सतीश आत्राम, रमेश आईंचवार, अतुल भिंगारू आदी उपस्थित हाेते.