शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी शेतीचा खर्च वाढला

By admin | Updated: August 27, 2015 01:45 IST

गडचिरोली जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात धान रोवणी कामाला सुरुवात झालेली नाही.

पाऊस बेपत्ता : शेतात कचऱ्याचे प्रमाण वाढलेआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात धान रोवणी कामाला सुरुवात झालेली नाही. शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या पिकांमध्ये तसेच मोकळ्या शेतांमध्येही मोठ्या प्रमाणावर गवत उगविले असून यंदा पावसाअभावी शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात पावसाच्या भरवशावरच शेती करतो. यंदा सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे. अनेक तालुक्यात अद्याप गतवर्षीच्या सरासरी एवढाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. जुलै, आॅगस्ट महिन्यात प्रचंड उकाडा वातावरणात निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे रोवणी झालेले धानपीकही करपायला लागले आहे. शेतामध्ये पाण्याअभावी कचरा मोठ्या प्रमाणावर उगवला असून हा कचरा साफ करण्यासाठी महिला मजुरांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक ताळेबंद कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. (तालुका प्रतिनिधी)