शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

गाव विकासासाठी समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:37 IST

गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : ठाणेगाव येथे ग्रामसभा; मुख्य कार्यकारी अधिकाºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, पंचायत समिती सभापती बेबीताई उसेंडी, जि.प. सदस्य खोब्रागडे, पं.स. सदस्य निता ढोरे, उपसरपंच कुकुडकर, आनंद बादवे, गोपाळ भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनकर, स्वप्नील वरघंटे, अरूण वघाडे, सदानंद कुथे आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना गाव पेसा अंतर्गत आल्याने पाच टक्के निधी विकासाकरिता मिळत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ८० लाख रूपयांचा निधी केंद्र सरकारच्या मार्फतीने दिला जाणार आहे. मागेल त्याला शेततळे, विविध शौचालय आदी योजना सुध्दा राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी शासनाकडून प्राप्त होणाºया अनुदान व निधीचा गावाच्या योग्य विकासासाठी प्रयत्न करून आदर्श व विकसीत गाव निर्माण करावा, असे मार्गदर्शन केले.