शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

गाव विकासासाठी समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:37 IST

गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : ठाणेगाव येथे ग्रामसभा; मुख्य कार्यकारी अधिकाºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, पंचायत समिती सभापती बेबीताई उसेंडी, जि.प. सदस्य खोब्रागडे, पं.स. सदस्य निता ढोरे, उपसरपंच कुकुडकर, आनंद बादवे, गोपाळ भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनकर, स्वप्नील वरघंटे, अरूण वघाडे, सदानंद कुथे आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना गाव पेसा अंतर्गत आल्याने पाच टक्के निधी विकासाकरिता मिळत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ८० लाख रूपयांचा निधी केंद्र सरकारच्या मार्फतीने दिला जाणार आहे. मागेल त्याला शेततळे, विविध शौचालय आदी योजना सुध्दा राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी शासनाकडून प्राप्त होणाºया अनुदान व निधीचा गावाच्या योग्य विकासासाठी प्रयत्न करून आदर्श व विकसीत गाव निर्माण करावा, असे मार्गदर्शन केले.