शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

अनेक गावांत अंत्यसंस्कारासाठी लोकवर्गणीचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST

गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. अशा अवस्थेत त्याच्या कौटुंबिक दुःखात गावकरी सहभागी ...

गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. अशा अवस्थेत त्याच्या कौटुंबिक दुःखात गावकरी सहभागी होत गावातून लोकवर्गणी काढून त्याला आर्थिक हातभार देण्याचा प्रयत्न करीत असतात. गावातील मुख्य चौकात किवा वॉर्डात किवा मोहल्यात फिरून त्याची यादी तयार करून त्यात तांदूळ, डाळ, तिखट आदी स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य व पैसे गावकरी गोळा करीत असतात. काही गावात स्वयंपाक करून जेवण देत असतात, तर जमा झालेले पैसे तसेच तांदूळ, डाळ, तिखट आदी त्या मयत झालेल्या कुटुंबाला गावातील नागरिक पोहचवून असतात. गावातील चौकात गंज एकत्र दिसले की हमखास या गावातील कुणाचे तरी निधन झाले याचा अंदाज दिसून येतो. अलीकडे माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. अशाही अवस्थेत दुःखाच्या सागरात बुडालेल्या कुटुंबाला आधार देत त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये या भावनेतून गावकरी हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवित आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा टिकून राहण्यास मदत झाली आहे.