शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

येंकापल्ली पुलाचे बांधकाम रखडले

By admin | Updated: November 18, 2015 01:42 IST

येथून पाच किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली जवळच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

पाच किमीचा होत आहे फेरा : अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन अहेरी : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली जवळच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. येंकापल्लीजवळ गावाजवळ असलेल्या नाल्यावर पूल बांधकामासाठी २००९ साली मंजुरी मिळाली. तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या पुलाचा शिलान्यास करण्यात आले. त्यांच्यानंतर दीपक आत्राम हे आमदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांच्या कारकीर्दीत या पुलासाठी निधी प्राप्त झाला नाही. सतत पाच वर्ष गावकऱ्यांनी मागणी रेटून धरली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. येंकापल्ली येथील नागरिकांना शिक्षण व कार्यालयीन कामासाठी नेहमीच अहेरी व वांगपेल्ली येथे यावे लागते. मात्र नाल्यावर पूल नसल्याने एक किमीचे अंतर पाच किमी होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पुलावरून पाणी राहत असल्याने अनेक दिवस मार्ग बंद राहते. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या गंभीर मागणीकडे लक्ष देतील या आशेने गावकऱ्यांनी त्यांना निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी सरपंच मदना आलाम, उपसरपंच यमनुरवार, प्रकाश गलबले, नरेंद्र मडावी, विनोद तुमराम, रवींद्र आलाम, विस्तारी तलांडे, ताराबाई गलबले, दिलीप सिडाम, आलाम उपस्थित होते.