शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस लढा उभारणार

By admin | Updated: July 13, 2017 01:45 IST

राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र लाभार्थ्यांकरिता जाचक निकष लावण्यात येत असल्याने

नामदेव उसेंडी यांची माहिती : कर्जमुक्ती योजनेतून वंचित शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र लाभार्थ्यांकरिता जाचक निकष लावण्यात येत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अशा वंचित शेतकऱ्यांचे फॉर्म भरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसतर्फे लढा उभारण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली. कुरखेडा येथील विश्रामगृहात बुधवारी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी ते आले होते. यावेळी चर्चेदरम्यान ते बोलत होते. यापूर्वी काँग्रेस शासनाने सरसकट कर्जमाफी करीत सर्व घटकांना योजनेचा लाभ दिला होता. मात्र भाजप शासनाने अनेक जाचक निकष लावल्याने ही कर्जमाफी फसवी ठरत आहे, असा आरोप डॉ. उसेडी यांनी यावेळी केला. काँग्रेस प्रणीत यूपीएच्या केंद्र शासनाने जीएसटी विधेयकात १८ टक्क्यापर्यंत कर आकारणी प्रस्तावित केली होती. मात्र भाजपच्या शासनाने या विधेयकात २८ टक्के तर काही वस्तूंवर ४३ टक्क्यांपर्यंत कर आकारणी करीत आहे, असा आरोप डॉ. उसेंडी यांनी यावेळी केला. काँग्रेसतर्फे १ बुथ १० युथ ही मोहीम जिल्हाभर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, गडचिरोलीचे तालुकाध्यक्ष शंकर सालोटकर, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, पं. स. सदस्य शारदा पोरेटी, सुनंदा हलामी, माधुरी मडावी, संजय नाकतोडे, अमोल पवार, रोहित ढवळे, मधुकर गावळे, नगरसेवक उसमान पठाण, सुनील किलनाके आदी पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.