शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बेरोजगारीविरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोरण राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोजगार निर्मितीबाबत शासनाकडे कोणतेही ठोस नियोजन नाही.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसकडून निदर्शने : केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने रोजगाराची साधने निर्माण करावी या मागणीसाठी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष कुनाल राऊत यांच्या नेतृत्वात गडचिरोली काँग्रेच्या वतीने निदर्शने देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविले आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोरण राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोजगार निर्मितीबाबत शासनाकडे कोणतेही ठोस नियोजन नाही. खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भारत सरकारच्या विविध खात्यांमध्ये सचिव पदावर नियुक्त केले जात आहे. डिजीटल इंडिया, कौशल्य विकास योजना अपयशी ठरल्या आहेत. केंद्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये १० लाख जागा रिक्त असताना नोकर भरतीवर बंदी घातली आहे. रस्ते, मंदिरे व पुतळे बनविण्यावर शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. रोजगार वाढीसाठी शासनाने प्रयत्न करावे असे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजीत सिंह, सचीव आसीफ शेख , डॉ. प्रणित जांभूले, निलेश खोरगडे, पीयुष वाकोडीकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, डॉ. चंदा कोडवते, पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर, विश्वजीत कोवासे, गौरव अलाम, गौरव येनप्रेड्डीवार, डॉ.मेघा सावसाकडे, रामेश्वर शेंदरे, नरेंद्र गजपुरे, उमाकांत हारगुळे, अभय नाकाडे, रजनिकांत मोटघरे, अमर नवघडे, इरशाद शेख आदी उपस्थित होते.कुणाल राऊत यांचे शहरात आगमन झाल्यानंतर गांधी चौकातील रेस्टहाऊस ते काँग्रेस कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीcongressकाँग्रेस