शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आलापल्लीत काँग्रेसचा मेळावा

By admin | Updated: September 21, 2015 01:24 IST

स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

अनेकांचा प्रवेश : पक्ष मजबूत करण्याचे आवाहनआलापल्ली : स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सदर मेळाव्याचे आयोजन विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस प्रदेश कार्यकारीणी सरचिटणीस सगुणा तलांडी, माजी आमदार पेंटारामा तलांडी, अ‍ॅड. राम मेश्राम, प्रभूदास आत्राम, मनोहर हिचामी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ऋषी पोरतेट, संजय चरडुके, निलेश राठोड, विजय कोलपाकवार, मालू बोगामी, मुस्ताक हकीम, चंदू बेझलवार, स्वप्नील श्रीरामवार, सलिम शेख, अज्जू पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार यांनी या भागात प्रचंड प्रमाणात मागासपणा असून काँग्रेस सत्तेत आल्यास मागसपणा दूर करण्यासाठी आपण हा भाग दत्तक घेऊ. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून प्रचंड मतांनी निवडून दिले. परंतु १८ महिन्यांच्या काळात त्यांनी काहीही केले नाही. सूरजागड प्रकल्प सुरू झाला तर प्रकल्प येथेच उभारावा, अशी आपली ठाम भूमिका आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. मेळाव्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील पाच, एटापल्ली २०, मुलचेरा तीन, भामरागड १०, अहेरी तालुक्यातील १० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन संतोष आत्राम यांनी केले. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी वडेट्टीवार यांना विचारले असता, सदर निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)