शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

आलापल्लीत काँग्रेसचा मेळावा

By admin | Updated: September 21, 2015 01:24 IST

स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

अनेकांचा प्रवेश : पक्ष मजबूत करण्याचे आवाहनआलापल्ली : स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सदर मेळाव्याचे आयोजन विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस प्रदेश कार्यकारीणी सरचिटणीस सगुणा तलांडी, माजी आमदार पेंटारामा तलांडी, अ‍ॅड. राम मेश्राम, प्रभूदास आत्राम, मनोहर हिचामी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ऋषी पोरतेट, संजय चरडुके, निलेश राठोड, विजय कोलपाकवार, मालू बोगामी, मुस्ताक हकीम, चंदू बेझलवार, स्वप्नील श्रीरामवार, सलिम शेख, अज्जू पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार यांनी या भागात प्रचंड प्रमाणात मागासपणा असून काँग्रेस सत्तेत आल्यास मागसपणा दूर करण्यासाठी आपण हा भाग दत्तक घेऊ. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून प्रचंड मतांनी निवडून दिले. परंतु १८ महिन्यांच्या काळात त्यांनी काहीही केले नाही. सूरजागड प्रकल्प सुरू झाला तर प्रकल्प येथेच उभारावा, अशी आपली ठाम भूमिका आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. मेळाव्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील पाच, एटापल्ली २०, मुलचेरा तीन, भामरागड १०, अहेरी तालुक्यातील १० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन संतोष आत्राम यांनी केले. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी वडेट्टीवार यांना विचारले असता, सदर निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)