शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संगणक लॅब पडल्या ओस, शिक्षण झाले दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:40 IST

राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना ...

राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना मानधनावर नियुक्त करण्यात आले. मुलांना संगणक हाताळायला मिळत असल्याने त्यांनाही शिक्षणाची गोडी लागलेली होती .त्यानंतर मात्र संगणक शिक्षकांचे मानधन बंद झाल्याने त्यांनी शाळेला पाठ दाखविली. मुलांना संगणकाचे शिक्षण देणे बंद पडले. त्यानंतर बऱ्याच शाळांतील संगणक लॅब कुणी उघडूनही पाहिल्या नाहीत. परिणामी सर्व संगणक धूळ खात पडलेले आहेत.

या योजनेमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च झाले. त्यातील बरेच संगणक खराब झाले आहेत. त्यामुळे संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळणे गरजेचे असताना शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र जिल्ह्यातील बऱ्याच शाळांत पाहायला मिळत आहे.