शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शाळांमधील संगणक शिक्षण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST

राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना ...

राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना मानधनावर नियुक्त करण्यात आले. मुलांना संगणक हाताळायला मिळत असल्याने त्यांनाही शिक्षणाची गोडी लागलेली होती. त्यानंतर मात्र संगणक शिक्षकांचे मानधन बंद झाले. नियुक्त केलेल्या युवकांनी शाळेला पाठ दाखविली. मुलांना संगणकाचे शिक्षण देणे बंद पडले. त्यानंतर बऱ्याच शाळेतील संगणक लॅब कुणी उघडूनही पाहिली नाही. परिणामी सर्व संगणक धूळखात पडलेले आहेत.

या योजनेमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च झाले. त्यातील बरेच संगणक खराब झाले आहेत. त्यामुळे संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळणे गरजेचे असताना शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे चित्र जिल्ह्यातील बऱ्याच शाळेत पाहायला मिळत आहे.