शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

जलसंधारणाची केवळ ७२७ कामे पूर्ण

By admin | Updated: April 18, 2015 01:38 IST

पाणी टंचाई निर्मुलन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

गडचिरोली : पाणी टंचाई निर्मुलन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५२ गावांची निवड करण्यात आली. या गावात एकूण चार हजार ११८ जलसंधारणाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला. १७ एप्रिलपर्यंत १२८ गावात जलसंधारणाची ७२७ कामे पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, वन, जिल्हा परिषद (सिंचाई), पंचायत समिती, लघु सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. कृषी विभागामार्फत ७२ गावातील ६६५ कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली असून १३० कामे सुरू आहेत. पंचायत समितीमार्फत ६७ गावातील ४८ कामे पूर्ण झाली असून १७१ कामे सुरू आहेत. वन विभागामार्फत ३६ गावातील १० कामे पूर्ण झाले असून ५० काम सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत ३३ गावातील केवळ चार कामे पूर्ण झाले असून ६९ कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विभागामार्फत जिल्ह्यात मजगी, माती नाला बांधणे व दुरूस्ती, सिमेंट नाला दुरूस्ती, शेततळे, बोळी दुरूस्ती नुतनीकरण, वनतलाव, खोदतळे, मामा तलाव, गाव तलाव दुरूस्ती, साठवण बंधारा, सिंचन विहिर आदी कामांवर विविध विभागामार्फत १७ एप्रिलपर्यंत एकूण आठ कोटी ८१ लाख ६१ हजार रूपये खर्च झाला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची आराखड्यातील सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)