शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चामोर्शी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ उपशाच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:34 IST

मजूर लावून गाळाचा थर काढण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता नगरपंचायत प्रशासनाने शहरात मुनादी देऊन शहरातील पाणीपुरवठा तीन ते चार ...

मजूर लावून गाळाचा थर काढण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता नगरपंचायत प्रशासनाने शहरात मुनादी देऊन शहरातील पाणीपुरवठा तीन ते चार दिवस बंद राहील अशी सूचना दिली. २५ ते २५ दिवसांपासून नळाला गढूळ व चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा होत होता; परंतु गाळ काढल्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.

(बॉक्स)

१५ वर्षे जुनी यंत्रसामग्री

जलशुद्धीकरण निर्मितीला १५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असून, जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या विविध यंत्रांची झीज होत आहे. त्यामुळे त्या यंत्रात बिघाड येऊन पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणी पिण्याची वेळ येत आहे. शुद्ध पाणी करणारे बेड चोकअप झाल्याने पाणी शुद्ध करण्यास अडथळा निर्माण होत होता, त्याची दुरुस्ती करूनशुद्धा पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायतीचे अभियंता निखिल कारेकर यांनी दिली.

310721\img-20210730-wa0135.jpg

गाळ उपसा फोटो