शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नगर पंचायतीवर नागरिकांची धडक

By admin | Updated: June 20, 2015 02:12 IST

अहेरी राजनगरीत सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व वार्डात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अहेरी : अहेरी राजनगरीत सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व वार्डात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर पंचायत प्रशासनाने शहरातील समस्या तत्काळ निकाली काढाव्यात या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, नाग विदर्भ आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी धडक दिली व नगर पंचायतीचे प्रशासक तथा अहेरीचे तहसीलदार एस. पुप्पलवार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.अहेरी शहरातील नाल्या उपस्याअभावी घाण पाणी व कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप व नाविसच्या कार्यकर्त्यांनी समस्यांबाबत नगर पंचायतीचे प्रशासक पुप्पलवार यांच्याशी चर्चा केली. शहरातील समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगर पंचायतीचे प्रशासक एस. पुप्पलवार व अहेरीचे नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.निवेदन देताना भाजपाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अब्बास बेग, पप्पू मद्दीवार, सचिन पेदापल्लीवार, अमोल गुडल्लीवार, शंकर मगडीवार, मुकेश नामेवार, रमेश समुद्रालवार, मयूर गुम्मलवार, दिनेश जोशी, अशोक चांदेकर, श्रीनिवास चटारे, संतोष येमुलवार, मालूताई तोडसाम, साईनाथ औतकर, जावेद अली, भूषण शेकुर्तीवार आदी उपस्थित होते.