शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: February 27, 2015 01:13 IST

संपूर्ण राज्याच्या आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागात उजेडात आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी,

गडचिरोली : संपूर्ण राज्याच्या आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागात उजेडात आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सद्यस्थितीत सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार प्रकल्प अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी नेमल्याचे दिसून येत आहे. वास्तविक महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्याच्या चुकीमुळे व सहभागामुळे हा कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमून त्यांचीच चौकशी करणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य होणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचे पाळेमुळे उपटून काढण्यासाठी याप्रकरणाची सखोल चौकशी सीआयडी यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी डॉ. उसेंडी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.