शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

मुले ही देशाच्या पाठीचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:39 IST

किशोरवयीन मुला/मुलींनी आपल्या आरोग्याची व आहाराची योग्य काळजी घेतल्यास देश सशक्त व बलशाली होण्यास वेळ लागणार नाही.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रतिपादन : रामपुरात किशोरी स्वास्थ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (म.) : किशोरवयीन मुला/मुलींनी आपल्या आरोग्याची व आहाराची योग्य काळजी घेतल्यास देश सशक्त व बलशाली होण्यास वेळ लागणार नाही. किशोरवयीन मुले देशाच्या पाठीचा कणा आहे, असे प्रतिपादन आमगाव (म.) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणवीर यांनी केले.प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म.) अंतर्गत कुरूड उपकेंद्राच्या वतीने रामपूर येथे राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरूड येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद जुआरे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं. सदस्य नानाजी पेंदाम, मुख्याध्यापक कोटनाके, अंगणवाडी कार्यकर्त्या निरंजना जुआरे, वैशाली सातपुते, आरोग्यसेविका पुष्पा तुरे, घ्यार, रवींद्र कुनघाडकर, हिराजी कोठारे, साईनाथ धोडरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोटनाके, संचालन आरोग्य सेवक गुणवंत शेंडे यांनी केले तर आभार जयश्री कुंभारे यांनी मानले.