शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

भामरागड तालुका प्रभारींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:29 IST

आदिवासी बहूल व सर्वात मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बहुतांश अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे.

ठळक मुद्देकायम दुर्लक्ष : शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आदिवासी बहूल व सर्वात मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बहुतांश अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे. त्यातच निम्याहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने तालुक्याचा विकास रखडला आहे.तालुकास्तरावर संवर्ग विकास, प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक, पशुसंवर्धन अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी ही पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. तालुक्याच्या विकासाबाबत निर्णय घेऊन प्रशासकीय यंत्रणा राबविण्याचे महत्त्वाचे काम या अधिकाºयांमार्फत केले जाते. मात्र ही सर्व पदे रिक्त आहेत. या सर्व पदांवर कनिष्ठ अधिकाºयांना बसविण्यात आले आहे किंवा दुसºया तालुक्यातील अधिकाºयाकडे प्रभार सोपविण्यात आले आहे. जंगलाने व्यापलेला हा तालुका शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, स्वच्छ पाणी या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. काही गावांपर्यंत अजुनही रस्ते पोहोचले नाही. निवडणुकीच्या वेळी आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी पाच वर्ष गायब होतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचाही विश्वास उडाला आहे.पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी हे महत्त्वाचे पद आहे. मात्र हे पद प्रभारींवर सोपविण्यात आले आहे. फरेंद्र कुतीरकर व किशोर गज्जलवार यांची कारकिर्द सोडली तर आजपर्यंत नियमित अधिकारी लाभला नाही. आदिवासींसाठी योजना राबविणाºया एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचेही पद रिक्त आहे. सहायक प्रकल्प अधिकाºयांकडे प्रकल्प अधिकाºयाचा प्रभार सोपविला आहे.भामरागड तालुक्यात ८० टक्के आदिवासींची लोकसंख्या असतानाही स्वतंत्र कार्यालय सुध्दा बनू शकले नाही. निरज मोरे यांच्याकडे प्रकल्पाचा प्रभार सोपविला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली