शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

-तर चक्काजाम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:14 IST

एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देभामरागडच्या समस्या सोडवा : एसडीएममार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. शासनस्तरावर अनेकदा मागणी करूनही तालुक्यातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या ६ सप्टेंबरपर्यंत विविध मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांच्या वतीने देण्यात आला.एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा शासनाविरूद्ध आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच निषेध म्हणून येथील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. नायब तहसीलदार निखील सोनवने यांना निवेदन देताना त्रिवेणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष महेश कोंकमुट्टीवार, सचिव राजेंद्र कोठारे उपस्थित होते.या आहेत प्रमुख मागण्याअहेरी उपविभागाच्या विकासासाठी अहेरी जिल्ह्याची निर्मिती करणे, पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम सुरू करणे, भामरागड न.पं.अंतर्गत सर्वांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करणे, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आलापल्लीवरून टॉवर लाईन टाकणे, वीज दर कमी करणे, बीएसएनएलची फोर-जी सेवा सुरू करून फ्रिक्वेंसी वाढविणे, आठवडी बाजारासाठी नवीन जागा देणे. बसस्थानक उभारणे यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम