शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाघाला जेरबंद करण्यासाठी केंद्राच्या दाेन चमू गडचिरोलीत दाखल हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:46 IST

वाघाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी भयभीत झाले असून, त्यांना शेताकडे जाणेही कठीण झाले आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त न ...

वाघाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी भयभीत झाले असून, त्यांना शेताकडे जाणेही कठीण झाले आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. या गंभीर बाबींची दखल घेऊन परिसरातील नरभक्षक वाघांना पकडावे अथवा ठार मारण्याची परवानगी देण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी १५ सप्टेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याकडे दिल्ली येथे भेटी दरम्यान केली. तसेच याबाबत त्वरित आदेश काढण्याची मागणी रेटून धरली. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी या वाघांना जेरबंद करण्यासाठी केंद्राच्या दाेन टीम पाठविण्यात येणार आहेत, असे आश्वासन दिले. कोणत्याही परिस्थितीत नरभक्षक वाघांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश ना. चाैबे यांनी प्रशासनाला दिले.

याप्रसंगी वन, पर्यावरण जलवायू परिवर्तन विभागाचे सचिव रामेश्वर प्रसाद गुप्ता उपस्थित हाेते.

नरभक्षक वाघांना पकडण्यासाठी केंद्राच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूटकडून २ चमू त्वरित रवाना करण्याचे आश्वासन ना. अश्विनी कुमार चौबे यांनी खा. नेते यांना या वेळी दिले.