शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पूर्व विदर्भातील पूरपरिस्थितीची केंद्रीय पथक करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 08:31 IST

पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे.एक पथक चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर दुसरे पथक नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्याला भेटी देईल. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानाची हे पथक पाहणी करणार आहे. त्यात केंद्र शासनाच्या विविध विभागातील सहसचिव, संचालक यांचा समावेश राहील.

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील गावांना भेटी देवून शेतीचे, घरांचे तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे किती नुकसान झाले त्याचे हे पथक प्रत्यक्ष गावात जावून पाहणी करून आढावा घेणार आहे. सद्या कोरोना स्थितीमुळे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या पथकाच्या भेटीदरम्यान गावस्तरावर नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.केंद्रीय पथक काही गावांमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पूरबाधितांच्या शेतात, घरात जाऊन संवाद साधतील. गावस्तरावर फक्त सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना पथक दाखल झाल्यानंतर उपस्थित राहावे लागणार आहे. अजून नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.

टॅग्स :floodपूर