शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची

By admin | Updated: May 7, 2014 02:13 IST

वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची

 : वनरक्षकांच्या ३७ पदांकरिता ११,५४७ उमेदवार मैदानात भरतीसाठी उमेदवारांचे जत्थे दाखल

 गडचिरोली/देसाईगंज/आलापल्ली : वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे़ वनरक्षकाच्या ३७ पदासाठी ११ हजार ५४७ उमेदवार पात्र ठरले आहेत़ शारीरिक पात्रतेची कस काढण्यासाठी गोंदिया, भंडारा, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यातील तरूणांनी गडचिरोली, देसाईगंज व आलापल्ली येथे गर्दी केली असून युवकांचे जत्थे जिल्ह्यात दाखल झाले आहे. वनरक्षकाच्या भरती प्रक्रियेत शारीरिक पात्रतेचे निकष पूर्ण करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेकरीता लगतच्या जिल्ह्यातील युवक देसाईगंज, गडचिरोली व आलापल्ली येथे आले आहेत. गडचिरोली वनवृत्तासाठी जिल्ह्यात वनरक्षकांच्या ३७ पदासाठी भरती होत आहे. मात्र या पदासाठी ११ हजार ५४७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रियापूर्णपणे आॅनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे़ देसाईगंज व गडचिरोली येथे ६ ते १० मे पर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

तर आलापल्ली येथे ६ ते ७ मे दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येईल़ एकुण अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी ४ हजार ६९२ उमेदवारांची शारीरिक पात्रता परीक्षा वडसा वनविभागांतर्गत घेण्यात येईल़ उमेदवारांना सोयीचे होण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय उमेदवारांचे दिवस ठरविण्यात आले आहेत़ ५ दिवस चालणार्‍या भरती प्रक्रियेसाठी वनविभागाने पोलीस प्रशासनाची देखील मदत घेतली आहे़ ५ दिवस चालणार्‍या भरती प्रक्रियेत वडसा वनविभागाने उन्हाचा तडाखा पाहून उमेदवारांच्या सोयीकरीता पाणी, सावलीसाठी मंडपाची व्यवस्था केली आहे़

गडचिरोली व आलापल्ली येथेही भरतीसाठी वनविभागाने जय्यत तयारी केली आहे. आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) उमेदवारांची दमछाक; अनेक उमेदवार वंचित ४देसाईगंज रेल्वे व बस स्थानकापासून वनविभागाच्या पदभरती प्रक्रियेचे ठिकाण जवळपास ४ किमी अतंरावर आहे़ शहरात अंतर्गत वाहतूकीसाठी आॅटोची सोय नाही़ त्यामुळे बाहेरगावावरून येणार्‍या उमेदवारांनी शारीरीक परीक्षेपुर्वीच ठिकाणावर पोहचण्यासाठी क्षमता सिध्द करावी लागत आहे़ ४वनविभागाने भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविले. ४ मे रोजी शासकीय सुटी आल्याने अनेक उमेदवारांना अर्ज करता आले नाही. यामुळे वेळेअभावी उमेदवारांना वंचित राहावे लागले.