शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पेसा रद्द करून जिल्हा निवड समितीची स्थापना करा

By admin | Updated: August 2, 2015 01:38 IST

राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी पेसा अधिसूचना जारी केली. परिणामी जिल्ह्यातील गैर आदिवासींवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.

संघटनांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदनआरमोरी : राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी पेसा अधिसूचना जारी केली. परिणामी जिल्ह्यातील गैर आदिवासींवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे पेसा अधिसूचना रद्द करून रोजगार उपलब्ध करण्यासाठी जिल्हा निवड समितीची स्थापना करावी, अशी मागणी आरमोरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार संघटना, ओबीसी कृती समिती, सोशल युथ फाऊंडेशन व भाजपच्या वतीने अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ हजार ५९७ गावांपैकी १ हजार ३११ गावातील वर्ग तीन व चार ची पदभरती पेसा अंतर्गत केली जाणार आहेत. त्यामुळे गैरआदिवासी नोकरीतून हद्दपार होणार आहेत. जिल्हा निवड समिती स्थापन करून जिल्ह्यातील वर्ग तीन व चार ची पदे स्थानिकांसाठी १०० टक्के आरक्षित ठेवावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, एससी, एन. टी. , व्ही. जे. यांचे आरक्षण पूर्ववत करावे, अशी मागणी रवींद्र बावनथडे, भारत बावनथडे, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, सुनील नंदनवार, राजू कंकटवार, तितीरमारे हजर होते.