शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नक्षल बंदमुळे बसफेऱ्या प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:04 IST

२८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देएसटीचा खबरदारीचा उपाय : २८ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत रद्द असलेल्या बसफेऱ्यांची संख्या कमी झाली आहे.२८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांनी बंदचे आवाहन केले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी नक्षल्यांकडून घातपाताच्या घटना घडवून आणून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगारांनी दुर्गम व नक्षल प्रभावित भागात जाणाºया बसफेºया बंद ठेवल्या आहेत. गडचिरोली आगारातून जाणाºया कोटगूल, मानापूर, गोडलवाही, विकासपल्ली, गिलगाव, मालेवाडा, खांबाळा आदी बसफेºया अंशत: तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. यातील काही बसफेºया शांत भागात असलेल्या गावापर्यंत जाऊन परत आणण्यात आल्या आहेत.अहेरी आगारातून सुटणाºया कसनसूर, जारावंडी, लाहेरी, गट्टा या बसफेºया रद्द झाल्या आहेत. या बसफेºया तालुकास्थळापर्यंत पाठविण्यात आल्या आहेत.बसफेºयांसोबतच खासगी वाहतूक सेवाही बंद ठेवण्यात आली होती. धानोरा येथील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती. दुर्गम भागातील रोवणे सुध्दा बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षल बंदच्या पहिल्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.नक्षल बंदचा प्रभाव ओसरलानक्षल बंद दरम्यान घातपाताच्या घटना नक्षल्यांकडून घडविल्या जात असल्याने नागरिक स्वत:हून बंद पाळत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव होता. मात्र यावर्षी नक्षल बंदचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. नक्षल प्रभावित काही गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तर काही गावातील तरूणांनी नक्षलवाद्यांचे बॅनर जाळून नक्षलवादी व बंदचा निषेध केला. तालुकास्तरावर तर बंदचा अजिबाद प्रभाव दिसून आला नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी