शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पोलीस व नागरिकांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण करा

By admin | Updated: November 21, 2015 01:54 IST

सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठीच पोलिसांची नेमणूक झाली असली तरी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आष्टी ठाण्याचे लोकार्पणआष्टी : सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठीच पोलिसांची नेमणूक झाली असली तरी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सण, उत्सव या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी सामान्य नागरिक व पोलिसांनी दक्षता घेतली पाहिजे, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे नव्यानेच पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस स्टेशनचे उद्घाटन गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, मंजुनाथ शिंगे, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, सरपंच वर्षा देशमुख, प्रकाश गेडाम, अवधेशरावबाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी आष्टी येथे पोलीसमित्र संकल्पना राबविली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. संचालन आष्टीचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलीस जवानांनी सहकार्य केले.