शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बुद्धाचा धम्म हाच मानवतावादी जीवनमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:50 IST

भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे.

ठळक मुद्देबी. एम. कºहाडे यांचे प्रतिपादन : मानापूर येथे धम्म प्रवचन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे. म्हणूनच बुद्धाचा धम्म हाच खरा मानवतावादी जीवनमार्ग आहे, असे प्रतिपादन वर्धा येथील प्राचार्य डॉ. बी. एम. कºहाडे यांनी केले.त्रिशरण नवयुवक मंडळ तथा बौद्ध समाज आणि यशोधरा महिला मंडळ मानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पीतांबर कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. के. मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पीतांबर कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पीतांबर कोडापे मार्गदर्शन करताना म्हणाले, बुद्ध धम्म आदर्श समाजच नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्त्व निर्मितीचीही दिशा निर्देश देतो. बुद्धाच्या शिकवणुकीत अष्ठांग मार्ग आहेत. हे आपल्याला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवितात. त्यामुळे बुद्धाच्या धम्माची गरज आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला नामदेव मोरघडे, पेंदोर, डी. पी. मोरघडे, तुकाराम वैरकर, भाऊराव घोडमारे, भाष्करराव देऊळकर, अशोक चौधरी, रेखचंद भैसारे, संदीप टेंभुर्णे, भाष्कर उंदीरवाडे, शुभम सहारे, हेमंत सहारे, शिल्पा ढोरे, मृणाली ढवळे उपस्थित होते. संचालन प्रा. धनपाल टेंभुर्णे, प्रास्ताविक रेखचंद भैसारे तर आभार संदीप टेंभुर्णे यांनी मानले.