शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

एटापल्ली येथे बीएसएनएलसेवेपोटी भुर्दंड

By admin | Updated: March 5, 2017 01:23 IST

एटापल्ली येथील बीएसएनएलसेवा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील अनेक महिन्यांपासून

एटापल्ली : एटापल्ली येथील बीएसएनएलसेवा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील अनेक महिन्यांपासून बीएसएनएलसेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. अनेकवेळा फोन करून दुसऱ्या बाजुने आवाज येत नाही. ग्राहकाचे पैसे कटून जातात. बीएसएनएलने एटापल्ली ग्रामीण रुग्णालयासमोर नवीन टॉवर एटापल्लीत उभारले. मात्र ते अजूनपर्यंत सुरू झाले नाही. कव्हरेजच्या समस्येने एटापल्ली वासीय कमालीचे त्रस्त आहेत. भामरागड तालुक्यातील धोडराज, लाहेरी, कोठी व नारगुंडा येथे भारत दूरसंचार निगम लिमिटेडने टॉवर बसविले आहेत. मात्र मागील १० दिवसांपासून या परिसरातील डब्ल्यूएलएल, सीडीएमए सेवा बंद झाली आहे. याचा फटका स्थानिक जनतेसोबत या परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफ, राज्य राखीव पोलीस दल, जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनाही बसत आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून सदर टॉवरची क्षमता वाढवावी, त्याचबरोबर सदर टॉवरमधील बिघाड दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)