शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

तुटलेल्या पुलामुळे प्रवाशांना धोका

By admin | Updated: July 17, 2017 01:01 IST

जारावंडी-कांदळी मार्गावर असलेला पूल बाजुने खचला आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जड वाहन नेणे धोक्याचे झाले आहे.

बस बंद झाल्याने अडचण : जारावंडी-कांदळी मार्गावरील पूललोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जारावंडी-कांदळी मार्गावर असलेला पूल बाजुने खचला आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जड वाहन नेणे धोक्याचे झाले आहे. बस विभागाने या पुलामुळेच मागील १० दिवसांपासून बसफेरी बंद केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.जारावंडी ते कांदळीदरम्यान अतिशय जुना पूल आहे. सदर पूल सुस्थितीत असला तरी त्याला लागून असलेले बाजुची भिंत कोसळली आहे. त्यामुळे रस्त्यावरच मोठा खड्डा पडला आहे. पावसाळ्यात नाल्याला पाणी जमा झाल्यानंतर खड्ड्याचा आकार आणखी वाढण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या बाजुलाच खड्डा पडला असल्याने मोठे वाहन नेणे धोकादायक आहे. तरीही काही नागरिक नाइलाजास्तव या पुलावरून ट्रॅक्टर, ट्रक व इतर प्रवासी वाहने नेत असल्याचे दिसून येते. एसटी विभागाने मात्र या खड्ड्यामुळे बंद केले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. मागील दोन वर्षांपासून सदर खड्डा पडला आहे. खड्डा बुजवून पुलाची दुरूस्ती करण्याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.