शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: July 16, 2016 01:37 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत सर्वसामान्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची सभा : धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत सर्वसामान्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पक्षाची ही ध्येय, धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी शाखा गडचिरोलीच्या वतीने पक्ष कार्यालयात शुक्रवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धर्मरावबाबा आत्राम बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ऋतूराज हलगेकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार, कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षलता येलमुले, माजी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, रायुकाँ जिल्हाध्यक्ष ऋषीकांत पापडकर, सेवादल प्रदेश सचिव प्रा. खुशाल वाघरे, विद्यार्थी प्रतिनिधी लिलाधर भरडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष तुकाराम पुरनवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष नंदलाल लाडे, शहर अध्यक्ष नितीन खोबरागडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर गडचिरोली शहरातील सर्व वार्ड अध्यक्ष महिला पदाधिकारी उपस्थित होते.