शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

भाजपा व काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू-आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:12 IST

देशाची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपा व काँग्रेसने वंचित बहुजनांच्या हितासाठी काहीच केले नाही. या दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. हे दोन्ही पक्ष भांडवलदारांचे असून जनतेच्या मनातून उतरले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : देशाची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपा व काँग्रेसने वंचित बहुजनांच्या हितासाठी काहीच केले नाही. या दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. हे दोन्ही पक्ष भांडवलदारांचे असून जनतेच्या मनातून उतरले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.चामोर्शी येथे मंगळवारी (दि.२) झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर उमेदवार डॉ.रमेशकुमार गजबे, निरीक्षक राजू लोखंडे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, रोहिदास राऊत, माला भजगवळी, दिलीप पदा, योगेंद्र बांगरे, योगेंद्र नंदेश्वर आदी उपस्थित होते. भाजपाकडून संविधान बदलविण्याचा प्रयत्न सुरू असताना काँग्रेसकडून मात्र संविधानाच्या बचावासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. नागरिकांना केवळ भूलथापा देण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्टÑहिताच्या नावाखाली देश व ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. विकास रखडल्याने सत्ताधारी पक्षाविषयी नाराजी पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीने सक्षम उमेदवार उभे केले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक