शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

भामरागडवासीयांची संघर्ष यात्रा

By admin | Updated: April 29, 2015 01:35 IST

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात....

भामरागड : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात आवाज बुलंद करीत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ २५ एप्रिल पासून संघर्ष यात्रा काढली. भामरागड तालुक्यातील हजारोच्या आदिवासी नागरिकांनी आपले अधिकार व हक्क मिळविण्यासाठी अतिदुर्गम भागातून संघर्ष यात्रा काढली आहे.विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी नागरिकांनी २५ एप्रिलपासून संघर्ष यात्रा काढली आहे. सदर संघर्ष यात्रा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी भामरागड तालुका मुख्यालयी पोहोचणार असून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. या संघर्ष यात्रेला भामरागड तहसील विकास कृती समिती, तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कमिटी, वनाधिकार समिती व ग्राम शिक्षण समितीने पाठिंबा दर्शविला आहे. मोर्चेकरी आदिवासींच्या मागण्यागडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, बांबूतोड व विक्री ग्रामसभेच्या माध्यमातून व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी, केंद्र सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी विरोधी असल्याने सदर कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, गोहत्या कायदा रद्द करण्यात यावा, भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासाठी नवी इमारत उभारण्यात यावी, तसेच या प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात यावे, आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा.