शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

रानमेव्याची गाेडी शहरात उरली नाममात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:33 IST

बदलत्या जीवनमानामुळे रानातील फळांची जागा आता विदेशी फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावीपिढीला याचा गोडवा ...

बदलत्या जीवनमानामुळे रानातील फळांची जागा आता विदेशी फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावीपिढीला याचा गोडवा चाखता येणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याचा ७८ टक्के भाग वनसंपदेने व्यापला आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण असून रानात बहुउपयोगी वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या वनस्पतींसह रानमेवा असलेली विविध फळे या वनात आहेत. त्यात टेंभर, चारबिया, खिरण्या, येरोण्या, काटेबोरे, विलायती चिंच, कवठ यांच्यासह अन्य जंगली फळांचा समावेश आहे. ही फळे बाजारात काही वर्षांपूर्वी विक्रीला राहत होती. ग्रामीण भागातील महिलांचा तो व्यवसाय असायचा त्यातून बरीच मिळकत व्हायची, परंतु आता ही फळे बाजारात येणे कठीण झाले आहे. मोठ्या मेहनतीने ही फळे आणली तरी या फळाकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. बाजारात विदेशातील फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाची देण असलेला रानमेवा दूर सारल्या जात आहे.

बॉक्स

औषधीयुक्त गुणधर्म

रानातील फळे मानवाच्या आरोग्यास उपयुक्त असून त्यात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. या फळाद्वारे जीवनसत्त्वे तथा पोषणमूल्ये मिळतात. परंतु अवैध वृक्षताेडीमुळे उपयुक्त वनस्पती नष्ट होताना दिसून येत आहेत. तेंदुपत्ता संकलनादरम्यान टेंभराच्या झाडाची पाने तोडणी करण्यासाठी फांद्या किंवा झाडच तोडून टाकले जाते तसेच अन्य फळांची झाडेही विविध कामांसाठी ताेडली जातात. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेली झाडेसुद्धा दुर्मीळ हाेत आहेत.