शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

आरोग्याबाबत जागृतीची गरज

By admin | Updated: August 1, 2015 01:14 IST

प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन : हेमलकसा येथे प्रचार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

भामरागड : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजुनही आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती नाही. शासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यापक प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. असे झाल्यास माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचेही आयुष्यमान वाढेल, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात माता व बाल आरोग्य अभियान तसेच मिशन इंद्रधनुष्य (लसीकरण) अभियान निमित्त क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी यांच्यासाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे सहायक निर्देशक प्रभावती आकाशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा प्रभावती आकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मंदाकिनी आमटे यांनी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत प्रसंशनीय असल्याचे प्रतिपादन केले. बालकाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून बालकाची काळजी कशा पध्दतीने घेण्यात यावी, बालकांना होणारे विविध प्रकारचे आजार यावरसुध्दा प्रकाश टाकला. या कार्यशाळेत महाराष्ट्र व गोवा प्रदेश सहायक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)