शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एटापल्लीचे नायब तहसीलदार सेवेतून कमी

By admin | Updated: November 3, 2015 00:51 IST

येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले धरेप्पा रेवनसिद्ध म्हेत्रे यांनी विभागीय परीक्षा विहीत कालावधीत उत्तीर्ण केली नाही.

शासनाचे आदेश : परीक्षा उत्तीर्ण केली नाहीएटापल्ली : येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले धरेप्पा रेवनसिद्ध म्हेत्रे यांनी विभागीय परीक्षा विहीत कालावधीत उत्तीर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या सेवेतून कमी करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.धरेप्पा म्हेत्रे यांना ८ नोव्हेंबर २००७ रोजी परिविक्षाधीन नायब तहसीलदार या पदावर नागपूर महसूल विभागामध्ये नियुक्ती देण्यात आली होती. त्यानुसार २७ डिसेंबर २००७ रोजी ते रूजू झाले. महाराष्ट्र परिविक्षाधीन नायब तहसीलदार विभागीय परीक्षेच्या नियमानुसार प्रत्येक परिविक्षाधीन नायब तहसीलदाराने दोन वर्षांच्या कालावधीत तीन संधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासनाच्या स्वेच्छा निर्णयानुसार एक वर्षाच्या कालावधीत विशेष दोन संधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र म्हेत्रे यांनी तिन्ही संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण केली नाही व विशेष परीक्षा सुद्धा एकवेळा दिली नाही. एकवेळा अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे ते नायब तहसीलदार पदास अपात्र ठरले आहेत. परिणामी शासनाने त्यांना सेवेतून कमी केले आहे. याबाबतचे पत्र महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)