शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

ओबीसीच्या मुद्यावर सेना आक्रमक

By admin | Updated: June 10, 2015 01:59 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाज व शेतकरी यांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी जाहीर केले आहे.

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाज व शेतकरी यांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी जाहीर केले आहे. सोमवारी देसाईगंज येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी व देसाईगंज येथील शिवसैनिकांचा मेळावा गजानन मंदिर सभागृहात घेण्यात आला. यावेळी मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून संपर्क प्रमुख किशोर कन्हेरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी आ. रामकृष्ण मडावी, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, अविनाश गेडाम, गोपाल चौधरी, अशोक इंदूरकर, विजय श्रुंगारपवार, छाया कुंभारे, निरांजनी चंदेल, चंदू बेहरे, संतोष मारगोनवार यांनी मार्गदर्शन केले. दरवर्षीपेक्षा यावर्षी धानाला अत्यंत कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठिण झाले आहे. शासनाने क्विंटलमागे शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात उद्योग नसल्याने युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या जिल्ह्यात उद्योग स्थापन करावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करण्याचीही मागणी शासनाकडे लावून धरली जाईल, असे ठरविण्यात आले. मेळाव्यासाठी अशोक गावतुरे, कवडू सहारे, नसरू भामानी, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, डॉ. महेंद्र मोहबंशी, आशिष काळे, विजय सहारे, नरेंद्र तिरणकर, दशरथ पिलारे, पवन तुपट, संदीप मारगाये, खुशाल दोनाडकर, वासुदेव बट्टे, विठ्ठल ढोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.