शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पावसाच्या हुलकावणीने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:44 IST

यावर्षी गडचिराेली जिल्ह्यात सरासरी पावसाच्या केवळ ७५ टक्केच पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ६० टक्केच पाऊस झाला ...

यावर्षी गडचिराेली जिल्ह्यात सरासरी पावसाच्या केवळ ७५ टक्केच पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ६० टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडून पावसाची तूट भरून निघेल असा अंदाज शेतकऱ्यांचा हाेता. मात्र हा अंदाज खाेटा ठरत चालला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत पाऊस कमी हाेऊन कडक ऊन पडण्यास सुरुवात हाेते. या कालावधीत धान पीक गर्भात राहते. अशा वेळी धानाला तलाव किंवा बाेडीचे पाणी दिल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र यावर्षी तलाव बाेड्या अर्ध्याच भरल्या आहेत. त्यातच आतापासूनच पाणी दिले जात आहे. त्यामुळे अर्धेच भरलेले जलसाठे कमी हाेण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी पुरामुळे पिकांचे नुकसान झाले हाेते. यावर्षी पाण्याअभावी धान पीक करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे.

बाॅक्स

दुथडी भरून नदी वाहिलीच नाही

- यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही. वैनगंगा नदीवरील गाेसेखुर्द धरणाचे दरवाजे साेडले जातात. त्यावेळी या नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढते. मात्र जिल्ह्यातील इतर लहान नद्या एकदाही भरल्या नाहीत.

- धान पीक धाेक्यात असले तरी कापूस, साेयाबीन व इतर पिके मात्र जाेमात असल्याचे दिसून येते. या पिकांना कमी प्रमाणात पावसाची गरज भासते. तेवढेच पाणी यावर्षी पडत आहे. याचा फायदा या पिकांना झाला आहे.