शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसाच्या हुलकावणीने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:44 IST

यावर्षी गडचिराेली जिल्ह्यात सरासरी पावसाच्या केवळ ७५ टक्केच पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ६० टक्केच पाऊस झाला ...

यावर्षी गडचिराेली जिल्ह्यात सरासरी पावसाच्या केवळ ७५ टक्केच पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ६० टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडून पावसाची तूट भरून निघेल असा अंदाज शेतकऱ्यांचा हाेता. मात्र हा अंदाज खाेटा ठरत चालला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत पाऊस कमी हाेऊन कडक ऊन पडण्यास सुरुवात हाेते. या कालावधीत धान पीक गर्भात राहते. अशा वेळी धानाला तलाव किंवा बाेडीचे पाणी दिल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र यावर्षी तलाव बाेड्या अर्ध्याच भरल्या आहेत. त्यातच आतापासूनच पाणी दिले जात आहे. त्यामुळे अर्धेच भरलेले जलसाठे कमी हाेण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी पुरामुळे पिकांचे नुकसान झाले हाेते. यावर्षी पाण्याअभावी धान पीक करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे.

बाॅक्स

दुथडी भरून नदी वाहिलीच नाही

- यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही. वैनगंगा नदीवरील गाेसेखुर्द धरणाचे दरवाजे साेडले जातात. त्यावेळी या नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढते. मात्र जिल्ह्यातील इतर लहान नद्या एकदाही भरल्या नाहीत.

- धान पीक धाेक्यात असले तरी कापूस, साेयाबीन व इतर पिके मात्र जाेमात असल्याचे दिसून येते. या पिकांना कमी प्रमाणात पावसाची गरज भासते. तेवढेच पाणी यावर्षी पडत आहे. याचा फायदा या पिकांना झाला आहे.