शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त उपोषणकर्त्यांनी केला निगरगट्ट प्रशासनाचा निषेध

By admin | Updated: February 2, 2016 01:27 IST

२३ सप्टेंबर २०१५ च्या रात्री सीआरपीएफ जवानांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एटापल्ली तालुक्यातील कांदोळी येथील बिरसू राजू आत्राम हा युवक जखमी झाला.

उपोषणाला परवानगी नाकारली : ५० जण स्वगावी परतलेगडचिरोली : २३ सप्टेंबर २०१५ च्या रात्री सीआरपीएफ जवानांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एटापल्ली तालुक्यातील कांदोळी येथील बिरसू राजू आत्राम हा युवक जखमी झाला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच जखमी युवकाला आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते संतोष आत्राम यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र जिल्हा व पोलीस प्रशासनाने ३७ कलम लागू केल्याची बाब पुढे करून या उपोषणाला परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त ५० उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच गट्टेपल्ली गावातून आलेल्या ५० उपोषणकर्त्यांना स्वगावी परतावे लागले. जिल्हाधिकारी रणजितकुमार व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे सध्या संविधानविरोधी धोरण सुरू आहे. घटनादत्त अधिकारानुसार सर्वसामान्यांना आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुध्दा करू दिले जात नाही. घटनादत्त अधिकाराची पायमल्ली प्रशासन करीत आहे, त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रपतींनी कारवाई करावी, अशी मागणी संतोष आत्राम यांच्यासह ५० वर आंदोलनकांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणारसीआरपीएफ जवानांच्या गोळीबारात जखमी झालेल्या बिरसू आत्राम याला व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहणार, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष आत्राम यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांच्यासमवेत पीडित युवक बिरसू आत्राम, मैनी आत्राम, पोचा मडावी, विजय मडावी, झुरू मडावी, सैनू मडावी, लालसू मडावी, रमेश मडावी, साधू आत्राम, मासा आत्राम, गोंगलू गावडे, कुम्मा गावडे, चैतू मडावी आदी उपस्थित होते.