शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण

By admin | Updated: July 3, 2014 23:35 IST

चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षापासून सदर बांधकाम अर्धवटच आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रातील

चार वर्ष लोटले : सुभाषग्राम येथील अंगणवाडी भरते घरातमुलचेरा : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षापासून सदर बांधकाम अर्धवटच आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रातील बालकांना एका घरात बसून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. सुभाषग्राम येथील अपूर्ण असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार सदर बांधकाम लाख रूपयाचा आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या बांधकामाचे कंत्राट जवळच्या एका कंत्राटदाराला दिले होते. संबंधित कंत्राटदाराला पैसा न मिळाल्यामुळे सदर बांधकाम अर्धवट ठेवून संबंधित कंत्राटदार पसार झाल्याची माहिती आहे. सुभाषग्राम हे चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच ते तीन हजार आहे. या गावामध्ये एकमेव अंगणवाडी आहे. लोकसंख्येचा विचार करून सुभाषग्राम येथे आणखी एक अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले. मात्र सदर अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. यामुळे या अंगणवाडी केंद्रातील मुले एका घरी बसून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या संदर्भात ग्रामसेवकांना विचारणा केली असता ग्रामपंचायतीच्या फंडामध्ये पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे या अंगणवाडी केंद्राचे बांधकाम कसे पूर्ण करावे, असा प्रश्न ग्रा.पं. समोर निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)