शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सारेचजण सुखावले

By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST

यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते.

गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते. जड धानपीकाची शेती कडक आली होती. त्यामुळे धानपीकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सर्वत्र धडपड सुरू झाली होती. मात्र आज ७ आॅक्टोबर रोजी बऱ्यापैकी पाऊस आल्याने धानपीकाला पाणी पुरवठा झाला आहे. आजच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सारेचजण सुखावले आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. या कालावधीत सुर्यही कोपत होता. यामुळे धानपीकाला फटका बसत होता. प्रचंड तापमानामुळे नागरिकही हैराण झाले होते. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या घरातील कुलर सुरू केले होते. मात्र महिनाभराच्या कालावधीनंतर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आरमोरी तालुक्यातील कासवी व वैरागड परिसरातील शेतकऱ्यांची पाऊस होत नसल्यामुळे सिंचाई विभागाच्या विरोधात ओरड होत होती. घोट परिसरातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी १४ गावापर्यंतच्या शेतींना पोहोचत नसल्याने या गावातील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. पाऊस झाल्यामुळे घोट परिसरातील १४ गावातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)