शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कृषी सहायक कामबंद आंदोलनावर

By admin | Updated: July 12, 2017 01:22 IST

मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाच सुधारीत आकृतबंध तयार करणे

शेतीवर परिणाम : सुधारित आकृतीबंध तयार करा; शेतकरी अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाच सुधारीत आकृतबंध तयार करणे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी सहायकांनी १० जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातील कृषी सहायकांनीही संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पत्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात १३३ कृषी सहायक सहभागी झाले आहेत. कृषी पर्यवेक्षकाची १०० टक्के पदे, कृषी सहायकाच्या पदोन्नतीतून भरण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी सर्व लाभार्थ्यांकरिता ग्राह्य धरावा, कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करावे, कृषी सहायकांच्या आंतर संभागीय बदल्याबाबत तत्काळ आदेश काढावा, आदी मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी सहायक आंदोलन करीत आहेत. १२ जूनपासून वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने नाइलाजास्तव कृषी सहायकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ऐन खरीप हंगामात कृषी सहायक आंदोलनावर गेल्याने शेतकऱ्यांची फार मोठी पंचाईत होणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने दिला आहे.