शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

आदिवासींनो, शिक्षणाकडे वळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:17 IST

शिक्षणातून माणसाला शहाणपण व संस्कार मिळतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांनी शिक्षणाची कास धरून आपल्या पाल्यांना शिक्षणाकडे वळवावे.

ठळक मुद्देधर्मरावबाबांचे आवाहन : सिरोंचात सामाजिक प्रबोधन मेळावा

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : शिक्षणातून माणसाला शहाणपण व संस्कार मिळतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांनी शिक्षणाची कास धरून आपल्या पाल्यांना शिक्षणाकडे वळवावे. शिक्षणातूनच आदिवासी नागरिकांचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना व सामाजिक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन येथील आसरअल्ली मार्गावरील गोटूलभूमीत करण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, सिरोंचा पं.स.चे उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती आदी उपस्थित होते.याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आसरअल्ली मार्गावरील गोटूलभूमीत वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांनी संघटनेच्या नावावर काही लोक आदिवासी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी भाग्यश्री आत्राम व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.