शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

८८९ जवानांचा गडचिरोलीत देहदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 04:50 IST

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तब्बल ८८९ जवानांनी येथे मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला.

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तब्बल ८८९ जवानांनी येथे मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला. जवानांचा हा उत्साह पाहून सीआरपीएफचे महानिरीक्षक राजकुमार यांनीसुद्धा हा संकल्प करून ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’देशसेवा करण्यास तयार असल्याचे दाखवून दिले. गडचिरोलीतील सीआरपीएफ कॅम्पमध्ये गुरूवारी (दि.९) झालेल्या कार्यक्रमात हा संकल्प करणाऱ्या काही जवानांना डीआयजी राजकुमार यांच्या हस्ते देहदान कार्डांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहानिरीक्षक टी. शेखर व इतर अधिकारी उपस्थित होते.नक्षलविरोधी अभियानासाठी या जिल्ह्यात सीआरपीएफच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. देहदानाचा संकल्प करणाºयांमध्ये त्या पाचही बटालियनच्या जवानांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून या जवानांकडून देहदानाचा संकल्प केला जात आहे. त्यात आतापर्यंत ८८९ जवानांनी संकल्प करून मृत्यूनंतरही आपल्या अवयवांचा उपयोग गरजवंतांना करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबाबतचे अर्जही त्यांनी भरून दिले आहेत. कार्यक्रमाला सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमांडंट जिआऊ सिंंह, ३७ बटालियनचे कमांडंट श्रीराम मीना, ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवा संकरे, ९ व्या बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत, द्वितीय कमांडंट दीपककुमार साहू, द्वितीय कमांडंट कुलदीप खुराणा, टी.के.सोळंकी आदी उपस्थित होते.>जिंदगी के साथ, जिंदगी के बाद भी...यावेळी पोलीस महानिरीक्षक राजकुमार म्हणाले, सीआरपीएफचे जवान जिवंतपणी देशाच्या सुरक्षेत योगदान देत आहेत आणि मृत्यूनंतरही त्यांनी आपले शरीर लोकांच्या कामी यावे असा संकल्प केला, ही आमच्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे. महाराष्टÑात तैनात सुमारे १५०० जवानांनी देहदानाचा संकल्प केल्याचे ते म्हणाले.