शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

५२ नक्षलपीडितांना एसटीत नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:55 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंंबई येथे शनिवारी राष्ट्र कृतज्ञता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान गडचिरोतील ५२ नक्षलपीडितांना एसटीमध्ये विविध पदांवर नोकरी दिल्याची व वीरपत्नींना आजीवन.....

ठळक मुद्देनियुक्तीपत्र दिले : वीरपत्नींना आजीवन एसटीचा प्रवास मोफत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंंबई येथे शनिवारी राष्ट्र कृतज्ञता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान गडचिरोतील ५२ नक्षलपीडितांना एसटीमध्ये विविध पदांवर नोकरी दिल्याची व वीरपत्नींना आजीवन एसटीचा प्रवास मोफत करण्यात आल्या असल्याच्या दोन घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केल्या आहेत.नक्षलपीडित कुटुंबातील १३ पुरूषांना चालक पदावर, २१ पुरूष व १३ महिलांना वाहक पदावर तर ३ पुरूष व २ महिलांना लिपीक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. नोकरीचे नियुक्तीपत्रसुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी देण्यात आले. नक्षलपीडित व्यक्तींना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथे पाठविण्यात आले होते.नक्षलपीडित बहुतांश कुटुंब आपल्या मूळ गावाला जाऊ शकत नाही. त्यांना गडचिरोली किंवा इतर तालुका स्थळांचा आधार घेऊन वास्तव्य करावे लागते. अशातच त्यांच्यासमोर रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.