शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

५० किलो गोमांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:50 IST

बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू गावाजवळ वाहन अडवून सुमारे ५० किलो गोमांस जप्त केले आहे.

ठळक मुद्देदोघे ताब्यात : बोटलाचेरू गावाजवळ कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू गावाजवळ वाहन अडवून सुमारे ५० किलो गोमांस जप्त केले आहे.वेलगूर येथून आलापल्लीकडे गोमांस आणला जात असल्याची माहिती बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना प्राप्त झाले. त्यानुसार बोटलाचेरूजवळ सापडा रचला. वेलगूर कडून आलापल्लीकडे जात असलेल्या एमएच ३३ जी १९९५ क्रमांकाच्या वाहनाला थांबवून तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये अंदाजे ५० किलो गोमांस आढळून आले. या प्रकरणी वाहनचालकासह दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. एक आरोपी फरार आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस कारवाई करीत होते. बजरंग दलाचे संतोष अग्रवाल, शुभम चिट्टीवार, भाष्कर गुडपवार, दौलत रामटेके, शंकर मेश्राम, रवी नेलकुद्री, दीपक तोगरवार, वशील मोकाशी, रोहित नर्रेवार, प्रशांत मंडल, राकेश ठोसरे, देवेंद्र खतवार, पवन दोंतुलवार व अमित बेझलवार यांनी कारवाई करीत वाहन पकडले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली.