शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सिरोंचा मार्गासाठी ४८ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:53 IST

आलापल्ली-सिरोंचा हा १०० किमी अंतराच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

ठळक मुद्देदिलासा : पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली-सिरोंचा हा १०० किमी अंतराच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सदर समस्येची दखल घेऊन राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून सदर मार्गाचे काम मंजूर करून घेतले. आलापल्ली-सिरोंचा मार्गासाठी राज्य शासनाने ४८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.निधी मंजूर झाला असून सदर निधी प्रशासनाकडे लवकरच वळता करण्यात येणार आहे. त्यानंतर आलापल्ली-सिरोंचा या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार असून हा रस्ता गुळगुळीत होणार आहे. सदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अहेरी उपविभागातील नागरिकांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना भेटून तसेच निवेदन देऊन रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांना सकारात्मक आश्वासन दिले होते. पाठपुरावा करून पालकमंत्र्यांनी निधी मंजूर करून घेतला आहे.