शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

३१ हजार हेक्टरचे वनक्षेत्र स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:59 IST

राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देआगीत जंगलाची राखरांगोळी : विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांच्या समितीचा बोजवारा

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यातील घनदाट जंगल पानझडीचा असल्याने मार्च महिन्याच्या प्रारंभापासून या जंगलांना मोठ्या प्रमाणात वनवे लागतात. मात्र हे वनवे रोखण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे वनाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगी या राष्टÑीय संपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागणाºया वनव्याच्या नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. यामध्ये विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांचाही समावेश आहे. हजारो हेक्टर जंगल क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून कोट्यवधी रूपयांची वनसंपत्ती नष्ट झाली आहे. मात्र वनव्यावर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय आयुक्त, मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडून कोणतीही उपाययोजना केल्या गेली नाही. गेल्या वर्षात राज्यभरात जवळपास २५ हजार हेक्टर वनक्षेत्र आगीत जळून खाक झाले. त्यानंतरही वन विभाग व प्रशासन जागे झाले नाही. वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून वनव्यावर नियंत्रण आणण्यात आले नाही. जिल्ह्यात वनव्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र वनाधिकारी उपाययोजना करून उदासीन असल्याचे दिसून येते. आरमोरी तालुक्याच्या रामाळा बिटातील रोपवन आगीत जळून खाक झाले. असे असले तरी वनवे विझविणाºया मजुरांचे हजारो रूपयांचे बिल मंजूर केले जात आहेत.