शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

३१ हजार हेक्टरचे वनक्षेत्र स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:59 IST

राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देआगीत जंगलाची राखरांगोळी : विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांच्या समितीचा बोजवारा

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यातील घनदाट जंगल पानझडीचा असल्याने मार्च महिन्याच्या प्रारंभापासून या जंगलांना मोठ्या प्रमाणात वनवे लागतात. मात्र हे वनवे रोखण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे वनाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगी या राष्टÑीय संपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागणाºया वनव्याच्या नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. यामध्ये विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांचाही समावेश आहे. हजारो हेक्टर जंगल क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून कोट्यवधी रूपयांची वनसंपत्ती नष्ट झाली आहे. मात्र वनव्यावर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय आयुक्त, मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडून कोणतीही उपाययोजना केल्या गेली नाही. गेल्या वर्षात राज्यभरात जवळपास २५ हजार हेक्टर वनक्षेत्र आगीत जळून खाक झाले. त्यानंतरही वन विभाग व प्रशासन जागे झाले नाही. वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून वनव्यावर नियंत्रण आणण्यात आले नाही. जिल्ह्यात वनव्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र वनाधिकारी उपाययोजना करून उदासीन असल्याचे दिसून येते. आरमोरी तालुक्याच्या रामाळा बिटातील रोपवन आगीत जळून खाक झाले. असे असले तरी वनवे विझविणाºया मजुरांचे हजारो रूपयांचे बिल मंजूर केले जात आहेत.