शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

आगीत २५ बंड्या तणीस जळून खाक

By admin | Updated: June 20, 2016 01:01 IST

तालुक्यातील मालेर चक येथे शेतशिवारात ठेवलेल्या तणसीच्या ढगाला आग लागल्याने २५ बंड्या तणीस जळून खाक झाल्याची घटना रविवारी घडली.

चामोर्शी : तालुक्यातील मालेर चक येथे शेतशिवारात ठेवलेल्या तणसीच्या ढगाला आग लागल्याने २५ बंड्या तणीस जळून खाक झाल्याची घटना रविवारी घडली. यामुळे शेतकरी बाबाजी किसन नवघडे व तुळशीराम कान्हाजी गोहणे यांचे नुकसान झाले. नागपूर चेक येथील शेतकरी बाबाजी नवघडे यांनी आपल्या शेतात १५ बंड्या तणीस ढिग करून ठेवली होती. तर सर्वे नंबर २९८ च्या शेतात तुळशीराम गोहणे यांनी १० बंड्या तणीस ढिग करून ठेवली होती. रविवारी दुपारच्या सुमारास या तणसीच्या ढिगाला अचानक आग लागली. ग्रामस्थांनी अग्निशामक वाहन बोलावून पोलिसांच्या सहकार्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत तणीस जळून खाक झाली. शेतकरी तुळशीराम गोहणे यांचे पाच हजार व बाबाजी नवघडे यांचे ७ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)