शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

मेळाव्यात २०२ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:22 IST

उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा व जनजागरण मेळावा रविवारी आयोजित केला होता. यावेळी २६ गावातील २०२ जोडपी विवाहबद्ध झाली.

ठळक मुद्देदामरंचा उपपोलीस स्टेशनचा पुढाकार : २६ गावांतील तीन हजारांवर अधिक नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा व जनजागरण मेळावा रविवारी आयोजित केला होता. यावेळी २६ गावातील २०२ जोडपी विवाहबद्ध झाली.विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी अधिकारी अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, गणेश मोरे, अप्पासाहेब पडळकर, व्यंकट गंगलवाड यांच्यासह महाराष्टÑ पोलीस मित्र परिवार पुणे, एनएनएस टीमचे सदस्य, आठवण गु्रपचे सदस्य, अविष्कार अ‍ॅकॅडमीचे सदस्य उपस्थित होते. २०२ जोडप्यांची उपपोलीस स्टेशनमधून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातून फेरी घातल्यानंतर मिरवणुकीचा समारोपही पोलीस स्टेशनमध्येच करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान नागरिक तसेच पोलीस अधिकाºयांनी ढोल, ताशांच्या गजरावर ताल धरला. या मेळाव्याला आशा, वेलगूर, भंगारामपेठा, दामरंचा या गावातील जवळपास तीन हजार नागरिक उपस्थित होते. लग्न समारंभासाठी आलेल्या वºहाड्यांसाठी भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतीसाठी शासन शेकडो कोटी रूपये खर्च करीत आहे. या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, शेतकºयांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीपूरक रोजगार करावा, धडक सिंचन कार्यक्रमाअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. गावातील ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून याबाबतची माहिती घ्यावी व अर्ज करावा, पोलीस विभाग नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी तत्पर आहे. या भागातील समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग सुद्धा पाठपुरावा करीत आहे. नागरिकांनी नक्षल्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गायकवाड यांनी केले. पोलीस विभागाच्या वतीने जोडप्यांना भेट वस्तू देण्यात आले.