शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
2
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
3
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
4
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
5
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
6
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
7
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
8
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
9
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
10
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
11
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
12
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
13
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
14
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
15
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
16
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
17
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
18
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
19
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
20
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?

२०० गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: July 11, 2016 01:14 IST

मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती.

भामरागड शहर पाण्याखाली : दुसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम; १० मार्ग बंदगडचिरोली : मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती. जिल्ह्यातील जवळजवळ २०० गावांचा संपर्क अतिवृष्टीमुळे जिल्हा मुख्यालयाशी तुटलेलाच आहे. तर जवळजवळ १० ते १५ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यात विठ्ठलरावपेठा येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या. गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तसेच बाजूला असणाऱ्या गोसेखुर्द धरणातून विसर्ग चालू असल्याने सर्वच नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वाढत आहे. काही गावांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष ए. एस. आर नायक यांनी केले आहे.सर्व तहसीलदारांना रविवारी नदी आणी नाल्याजवळील गावांना भेट देउन बाधित होणा-या कुटुंबाना सतर्कतेचा इशारा द्यावा तसेच गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलवावे. जिवीत वा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. पुलावरून पाणी वाहते अशा ठिकाणी वाहतूक वेळीच बंद करण्यात यावी अशाही सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली आहे.