शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

१९९ कोटी पीक कर्ज वाटपाचे दिले उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात.

ठळक मुद्देबँकांना निर्देश : को-आॅपरेटीव्ह बँकेला सर्वाधिक टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०२० च्या खरीप व रबी हंगामात जिल्हाभरातील ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना १९९ कोटी १८ हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सहजासहजी तयार होत नसल्याने प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०२० च्या खरीप व रबी हंगामासाठी ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना किमान १९९ कोटी १८ हजार रुपयांचे कर्ज वितरित करावे, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापर्यंत बँका कधीच कर्ज वाटप करीत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी किती कर्ज वाटप करतात, याकडे लक्ष लागले आहे.कर्ज वितरण प्रक्रियेला कोरोनाचा फटकाकोरोनामुळे बँकेत शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच केवळ पैसे काढणे व पैसे घेणे यावर मुख्य भर द्यावा, असे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्यवर्ती कार्यालयांनी बँकांना दिले आहेत. त्यामुळे आजपर्यंत केवळ पैसे काढणे व पैसे भरणे एवढेच व्यवहार केले जात होते. आता खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करण्याबाबत विचारणा करीत आहेत. मात्र आणखी काही दिवस थांबा, असा सल्ला बँकांकडून दिला जात आहे.मागील वर्षी ९६ कोटींचे कर्ज वितरणमागील वर्षी खरीप हंगामासाठी १५७ कोटी तर रबी हंगामासाठी २३ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरीप हंगामासाठी ९५ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले. तर रबी हंगामासाठी केवळ २६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांकडे आता सिंचनाची सुविधा झाल्याने अनेक शेतकरी उन्हाळ्यातही रबी हंगामाचे पीक घेतात. मात्र रबी हंगामासाठी कर्ज दिले जाते. याची अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे ते कर्ज घेत नसल्याचे दिसून येते. काही शेतकरी खरीप पिकाची तोडणी झाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज