शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

१५ हजार शेतकऱ्यांनी दिली कृषी महोत्सवाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:37 IST

२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथे अशी गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉलच्या माध्यमातून शेती विषयची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देमंगळवारी झाला समारोप : विविध स्टॉलच्या माध्यमातून जाणली आधुनिक शेतीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथे अशी गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉलच्या माध्यमातून शेती विषयची माहिती जाणून घेतली.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जि.प. कृषी सभापती कोंदडधारी नाकाडे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, नगरसेवक प्रमोद पिपरे, रेखा डोळस, शमा अली, प्रमिला कतलानी, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वंजारी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त प्र. जू. वैद्य, चेतना लाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ७५ लाख ६२ हजार रूपयांच्या साहित्याची विक्री झाली. यामध्ये चार ट्रॅक्टर, थ्रेशर व रोटावेटर यांचा समावेश आहे.शेतकºयांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. सुमारे १ हजार २२२ शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. १७६ शेतकºयांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. मंगळवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्याध्यापक डॉ. संजय भांडारकर यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, डीआरडीएचे कुणाल उंदीरवाडे यांनीही स्वत:चे अनुभव कथन केले. यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, सहायक अधीक्षक डी. जी. गेडाम, संगणक आज्ञावली रूपरेखक, बी. पी. गायकवाड, श्रीकांत कापगते, आशिष बन्सोड यांनी सहकार्य केले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी सदर महोत्सव शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला, असे गौरवोद्गार काढले. आत्माच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.